Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

*संख ग्रामपंचायत यांच्याकडून 2000 मास्क व आशा वर्कर , अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपये अनुदानाचे वाटप*

संख वार्ताहर - राजेभक्षर जमादार /11.04.2020     कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व विषाणूपासून बचावासाठी जत तालुक्यातील संख येथे ग्रामपंचायतकडून 14 वित्त आयोगातून २ हजार मास्क आशा महिला वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कामगार,गरजू व गरीब यांना वाटप करण्यात आले. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.  संख ग्रामपंचायत मध्ये  सरपंच  सौ.मंगल पाटील,ग्राम विकास अधिकारी के.डी.नरळे यांच्या हस्ते 11आशा महिला,आशा गट प्रर्वतक 2 व 5 अंगणवाडी सेविका  गावातील ,वाडी वस्तीवरील गरजू व गरीब शेतक-यांना मास्क वाटप केले. व कोरोना पासून मुक्त राहण्यासाठी जनजागृती करण्यात आली.    गावातील ११आशा सेविका, ५ अंगणवाडी सेविका, १० ग्रामपंचायत कामगार यांच्या  प्रत्येकी खात्यामध्ये एक हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात आले.    14 वित्त आयोग यामधून २हजार मास्क वाटप करण्यात आले. सर्व सेवा सोसायटी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस चौकी, महावितरण कार्यालय, तहसीलदार ऑफिस अशा ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले आ...

जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे

....................................................................................................... जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे  जत/प्रतिनिधी: कोरोनामुळे आर बी आय ने कर्जदाराची वसुली थांबवली आहे या शिवाय ग्राहकांना संकटसमयी सहकार्य करून मदत करण्याचे काम आर बी आयने केले आहे असे असताना बजाज फायनान्स कंपनी कडुन सर्व सामान्य ग्राहकांची ( इएमआई ) मोबाईल, वयक्तिक कर्ज, गाड्यांचे हफ्ते तसेच घरगुती सामान हाफत्यावर कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना करोनाचे जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आर बी आय ने धीर दिला असताना नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे आगाऊ २४ ते २५ टक्के व्याजदाराची भीती दाखवून ग्राहकांचे चेक बाऊन्स करून हफ्ते वसुलीसाठी ग्राहकांना फोन करून नाहक त्रास बजाज फायनान्स करत आहे असे बेकायदेशीर पणे ज्या ग्राहकांची फसवणूक होत आहे आशा ग्राहकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यावी तसेच बजाज फायनान्स च्या कोणत्याही लिंकवर जाऊन विनवणी अर्ज करण्याची गरज नाही त्यामुळे चेक बाऊन्सला न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद नोंद करावी ज्यावे...

जतमध्ये 'स्माईल फौंडेशन' तर्फे जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप

जत/प्रतिनिधी: जत शहरातील गरीब व गरजू कुटुंबास तसेच स्थानबदध द व निराधार कुटुंबास 'स्माईल फौंडेशन'तर्फे जीवनावश्यक वस्तू ,किराणा माल,भाजीपाला तसेच दररोज ४० जेवण डब्यांचे वाटप केले जाणार आहे. कोरना कॉविड-१९ ला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या टीमला स्माईल फौंडेशनत तर्फे सरबत, पाणी, नाश्ता व उपवासाचे किटचे वाटप करत आहेत. त्यामुळे फौंडेशनच्या कामाची सर्व स्तरातून व जत मधील नागरिकांतून समाधान व कौतुक होत आहे.  सध्याची  परिस्थिती पाहता कॉविड-१९ विषाणूचा अतिरेक वाढत चालला असल्यामुळे देशात लॉक डाऊन कालावधी वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण ह्या परिस्थितीत गरीब व गरजू तसेच हातावरचे पोट व स्थानबद्द कुटुंबाची होणारी वाताहत पाहून जत मधील स्माईल फौंडेशन पुढे सरसावली आहे. आता पर्यंत जीवनावश्यक वस्तूचे १०५ कुटुंबास किट वाटप करण्यात आले असून त्यांना एक महिना पुरेल असे धान्याचे वाटप सुरू केलेे असून अजून अनेक कुटुंबास किट देण्याचा उद्देश स्माईल फौंडेशनचे असून व तसेच लोकांना एक हात मदतीचा द्यावा, असे आवाहन सामाज...

११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले जयंती , विशेष- म.फुले आणि डाॅ . बाबासाहेब आंबेडकर

..................................................................................................................... ११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले  जयंती, जयंती निमित्त त्यांना ञिवार वंदन...... महात्मा जोतीबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते खुप वैचारिक होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकात लिहून ठेवले की माझ्या तीन गुरु पैकी "महात्मा फुले" एक माझे गुरू आहेत. डाॅ. बाबासाहेबांनी भारताचे संविधान "395" कलमाचे लिहले. याला कारण "महात्मा फुले" हे गुरु कारणीभूत आहेत. बाबासाहेबांनी भारताचे संविधान '395' कलमाऐवजी '394' किंवा '396' कलमाचे का लिहले नाहीत..??  .. तर त्याला कारण महात्मा फुलेंनी जी शाळा चालू केली त्या शाळेचा क्रमांक "395" होता. बाबासाहेबांना यातून हे दाखवायचे होते की त्या शाळेचा क्रमांक "395" आहे व या शाळेतून महात्मा फुले या माझ्या गुरुने बहुजनांना ज्ञान देण्याची सुरूवात केली. शाळा चालू केली मग मी त्यांची आठवण व आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त म्हणुन संविधानात "395...

जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा॥ ह.भ.प तुकाराम बाबा महाराज ....एक समाजसेवक

  PSK NEWS , सचिन झेंडे/ 09एप्रिल,2020 जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा॥ जगदगुरु तुकोबा रायांच्या या दोह्य प्रमाणे ह.भ.प तुकाराम बाबा महाराज अविरत पणे रंजले गांजलेल्या गोरगरिबांची मदत करत आहेत. अगदि कोणत्याही नैसर्गिक आपत्ति मध्ये तुकाराम महाराज हे त्या ठिकाणी आपला मदतीचा हात पुढे असतो ,त्यांच्या या कृतितुन  मानव समाजवरील अस्सीम प्रेम ,आपुलकी,काळजि यांचे वारंवार दर्शन घडते.त्यांच्या या समाजसेवी स्वभावामुळे हे पुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रशिद्ध व्यक्तिमत्व आहे. दुष्काल परिस्थिति,पुर परिस्थिति,किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ति येवो, त्या ठिकाणी तुकाराम महाराज धाऊन येतात. आणी आता सुध्दा या कोरोणा परीस्थितत तुकाराम बाबा महाराज गावोगावी जावुन गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तु वाटप करत आहेत ,पुर्ण भारत लॉकडाऊन असताना गोरगरीब जनता ,हातावरचे पोट असनारे, गरीब भटक्या जमातीतील लोकांचे एकवेलच्या जेवनाची  झाली असल्याची परीस्थित असताना , परीस्थितचे गांभीर्य  लक्षात घेत  तुकाराम बाबा महाराज यांनि आपले मदत कार्य अवि...

कामगार सेना लायन्स क्लब कडून हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवभोजन थाली वाटप....

GLOBAL PANDEMIC..... CORONA VIRUS जत : सध्या देशात व राज्यात कोरोनाचा लोकांना अतिभयंकर संकटाचा सामना करावा लागत असून संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिबांना काही संस्था हातभार लावण्यात पुढे सरसावले आहेत. त्यात कामगार सेना जत तालुका व लायन्स क्लबच्या वतीने संचारबंदी काळात अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत. कामगार सेना व लायन्स क्लब कडून जत मधील माऊली हॉस्पिटल चे डाॅ. नितीन पतंगे, जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. शरद पवार,उमा हाॅस्पिटल चे डॉ. रविंद्र आरळी ,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी,माजी तालुका शिवसेना प्रमुख मलकारी पवार यांच्या हस्ते या हाॅस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवथाळी पार्सल वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रिय योजना शिवभोजन योजना राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व तालुकास्तरावर यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून ती कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाच रूपयात ही थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळी हि जत तालुक्यात एस टी कॅन्टीन मध्ये सुरू करण्यात आली अ...

Global pandemic.... Corona Virus जत शहरातील युवकांनी जपलि सामाजिक बांधलकी , जत शहरातील गोरगरीब कुटुंबाला पुरवल्या पालेभाज्या.....

  PSKNEWS .BLOGSPOT प्रतिनिधि माडग्यळ/ सचिन झेंडे  जत शहरातील युवकांनी  बांधलकी जपत  गोरगरीब कुटुंबा ला जिवनावष्यक वस्तु देत समाजाप्रति आपली असलेली आपुलकि चे दर्शन घडविले, दिवसें दिवस कोरोना विषाणु जास्तच पसरत असतनाचे दृश्य दिसत आहे, आणि याच्या पासून सुटका व्हायची असेल तर लॉक डाउण काळात शासनाने दिलेल्या सुचनाचें पालन करने गरजेचे आहे , आणि सर्व जन लोक ह्या सुचनांचे पालन ही करत आहेत, पण या लॉक डाउण परीस्थितत , गरीब लोक ,हातावरचे पोट असणारे कुटुंबा ची होणारी वाताहत पाहून जत शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी अशीच  मित्र संघटना आहे, सर्व  मित्रांच्या आर्थिक मदतीने आणि उपस्थित सर्वांच्या सहकार्या ने जत शहरातील या समाजसेवक  युवकांनी  सामाजिक बांधलकीे म्हणून गरजूंना आज पालेभाज्यांचे वाटप केले ,यावेळी प्रशांत झेंडे,आकाश बनसोडे , अशोक कोळी ,सनी गडीकर, सुभाष कांबळे, अक्षय बनसोडे,दिपक कांबळे, कुमार उपस्थित राहुन या कार्यास हातभार लावला , यावेळी प्रत्येक चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. .       ...

सलीमा मुल्ला यांच्याकडून पांडोझरी येथे जीवनावश्यक किटचे वाटप

संख प्रतिनिधी  मिलींद टोणे  पांडोजरी (ता. जत) येथील काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सलीमा मुल्ला यांच्या कडून पांडोझरी येथील आदिवासी पारधी तांडा येथे गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले किट वाटप करण्यात आले .        कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व कामे बंद असल्याने मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य संपत आले आहे.  माणुसकी दाखवत सलीमा मुल्ला यांनी अन्न धान्यचे वाटप केले आहे. यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन पांडोझरी येथील आदिवासी पारधी तांडा येथे जीवनावश्यक वस्तुंचे कीट सलीमा मुल्ला, व श्री .के .डी. मुल्ला यांच्या हस्ते गोरगरीब लोकांना  किट वाटप करण्यात आले.          काँग्रेस कमिटी जत तालुका अध्यक्षा सलीमा मुल्ला ह्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जातात. दुष्काळ, महापू...