Skip to main content

११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले जयंती , विशेष- म.फुले आणि डाॅ . बाबासाहेब आंबेडकर


.....................................................................................................................
११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले  जयंती, जयंती निमित्त त्यांना ञिवार वंदन......
महात्मा जोतीबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते खुप वैचारिक होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकात लिहून ठेवले की माझ्या तीन गुरु पैकी "महात्मा फुले" एक माझे गुरू आहेत. डाॅ. बाबासाहेबांनी भारताचे संविधान "395" कलमाचे लिहले. याला कारण "महात्मा फुले" हे गुरु कारणीभूत आहेत. बाबासाहेबांनी भारताचे संविधान '395' कलमाऐवजी '394' किंवा '396' कलमाचे का लिहले नाहीत..?? 
..
तर त्याला कारण महात्मा फुलेंनी जी शाळा चालू केली त्या शाळेचा क्रमांक "395" होता. बाबासाहेबांना यातून हे दाखवायचे होते की त्या शाळेचा क्रमांक "395" आहे व या शाळेतून महात्मा फुले या माझ्या गुरुने बहुजनांना ज्ञान देण्याची सुरूवात केली. शाळा चालू केली मग मी त्यांची आठवण व आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त म्हणुन संविधानात "395" कलम समाविष्ट केली. आणि महात्मा फुले यांच्या चरणांवर "395" कलमाचे संविधान अर्पण केले. महात्मा फुले म्हटले होते की ज्या दिवशी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल त्या दिवशी तो जाळल्या शिवाय राहणार नाही. पहा बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ "24 सप्टेंबर 1927" ला जाहीरपणे जाळला. बाबासाहेबांनी हा मनुस्मृती 1927 याच वर्षी का जाळून टाकले? कारण; महात्मा फुलेचा जन्म हा 1827 ला झाला. म्हणजे 1927 या वर्षी बरोबर शंभर वर्षे होतात म्हणजे फुलेंची जन्मशताब्दी वर्ष आहे. फुलेविषयी अपार निष्ठा बाबासाहेबांची यातून दिसते. 
..
बाबासाहेब पुणे करार हा 24 सप्टेबर 1927 लाच का करतात? तर याचे कारण असे की 24 सप्टेंबर ला फुलेंनी" सत्यशोधक समाजाची" स्थापना करून इतिहास घडवला. तसेच बाबासाहेबांनी 1927 हेच वर्ष निवडले कारण; ते एक फुले जन्म शताब्दी वर्ष होते. 24 सप्टेंबर ही सत्यशोधक समाज स्थापना दिवस व 1927 हे फुलेचा शताब्दी वर्ष असा वैचारिक संगम बाबासाहेब आंबेडकर यांनी साधला.

बाबासाहेबांनी "बुद्ध व त्याचा धम्म" हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून काढला. कारण; महात्मा फुले हे गुरु यानी "सार्वजनिक सत्यधर्म" हा ग्रंथ फुलेना अर्धांगवायू झाल्याने तो डाव्या हाताने लिहून काढला. म्हणुन आपल्याच गुरू च्या वेदनेची जाणीव म्हणुन बाबासाहेब आंबेडकर यांनी डाव्या हाताने लिहला. 

17 नोव्हेंबर 1951 साली बाबासाहेब आंबेडकर नाशिक येथील एका भाषणात म्हणतात की "मी एकटाच महात्मा फुले यांचे विचाराचा एकनिष्ठ अनुयायी उरलो आहे व मला फुल्यांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला लाज वाटत नाही, तर गर्व वाटतो. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणतात की "महात्मा फुले जर जन्मले नसते तर आज भीमराव आंबेडकर जन्मले असते. पण "भारतीय संविधानाचे शिल्पकार भीमराव आंबेडकर झाले नसते. 

"महात्मा फुले यांच्या निधनानंतर दुस-या दिवशी सकाळी "केसरी" पेपर मध्ये टिळकांनी बातमी छापली ती अशी "बरे झाले महात्मा फुले नावाची घाण दुर्गंधी गेली." मग "1920" मधे टिळक मेले तर "बाबासाहेबानी मूकनायक" या पेपरात बातमी अशी दिली "पुण्याचे टिळक मेले" दुस-या दिवशी सकाळी टिळक याची जातभाई "बाबासाहेब आंबेडकर" यांच्या विरोधात घरी येवून तक्रार केली की "तुम्ही टिळकांचा उल्लेख एकेरी नावाने करून अपमान केला आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी रागाने म्हटले "जेव्हा माझे गुरू महात्मा फुले मरण पावले तेव्हा टिळकांनी घाण वास गेला असा अपमान केला त्याचा हा बदला आहे. 
.
.
..
पुन्हा एकदा जयंती निमित्त त्यांना ञिवार वंदन.....आणि सर्व जनतेस जयंतीच्या हार्दिक शुभेच्या...
Kindly connect with me via ...
mail :sachin.starhealthinsurance@gmail.com
Mo.9158737354
.                                                                                                                                                                              


For Better Investment plan and Best life cover, please contact to ... Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257

Comments

Popular posts from this blog

Global pandemic.... Corona Virus जत शहरातील युवकांनी जपलि सामाजिक बांधलकी , जत शहरातील गोरगरीब कुटुंबाला पुरवल्या पालेभाज्या.....

  PSKNEWS .BLOGSPOT प्रतिनिधि माडग्यळ/ सचिन झेंडे  जत शहरातील युवकांनी  बांधलकी जपत  गोरगरीब कुटुंबा ला जिवनावष्यक वस्तु देत समाजाप्रति आपली असलेली आपुलकि चे दर्शन घडविले, दिवसें दिवस कोरोना विषाणु जास्तच पसरत असतनाचे दृश्य दिसत आहे, आणि याच्या पासून सुटका व्हायची असेल तर लॉक डाउण काळात शासनाने दिलेल्या सुचनाचें पालन करने गरजेचे आहे , आणि सर्व जन लोक ह्या सुचनांचे पालन ही करत आहेत, पण या लॉक डाउण परीस्थितत , गरीब लोक ,हातावरचे पोट असणारे कुटुंबा ची होणारी वाताहत पाहून जत शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी अशीच  मित्र संघटना आहे, सर्व  मित्रांच्या आर्थिक मदतीने आणि उपस्थित सर्वांच्या सहकार्या ने जत शहरातील या समाजसेवक  युवकांनी  सामाजिक बांधलकीे म्हणून गरजूंना आज पालेभाज्यांचे वाटप केले ,यावेळी प्रशांत झेंडे,आकाश बनसोडे , अशोक कोळी ,सनी गडीकर, सुभाष कांबळे, अक्षय बनसोडे,दिपक कांबळे, कुमार उपस्थित राहुन या कार्यास हातभार लावला , यावेळी प्रत्येक चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. .       ...

जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे

....................................................................................................... जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे  जत/प्रतिनिधी: कोरोनामुळे आर बी आय ने कर्जदाराची वसुली थांबवली आहे या शिवाय ग्राहकांना संकटसमयी सहकार्य करून मदत करण्याचे काम आर बी आयने केले आहे असे असताना बजाज फायनान्स कंपनी कडुन सर्व सामान्य ग्राहकांची ( इएमआई ) मोबाईल, वयक्तिक कर्ज, गाड्यांचे हफ्ते तसेच घरगुती सामान हाफत्यावर कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना करोनाचे जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आर बी आय ने धीर दिला असताना नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे आगाऊ २४ ते २५ टक्के व्याजदाराची भीती दाखवून ग्राहकांचे चेक बाऊन्स करून हफ्ते वसुलीसाठी ग्राहकांना फोन करून नाहक त्रास बजाज फायनान्स करत आहे असे बेकायदेशीर पणे ज्या ग्राहकांची फसवणूक होत आहे आशा ग्राहकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यावी तसेच बजाज फायनान्स च्या कोणत्याही लिंकवर जाऊन विनवणी अर्ज करण्याची गरज नाही त्यामुळे चेक बाऊन्सला न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद नोंद करावी ज्यावे...

कामगार सेना लायन्स क्लब कडून हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवभोजन थाली वाटप....

GLOBAL PANDEMIC..... CORONA VIRUS जत : सध्या देशात व राज्यात कोरोनाचा लोकांना अतिभयंकर संकटाचा सामना करावा लागत असून संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिबांना काही संस्था हातभार लावण्यात पुढे सरसावले आहेत. त्यात कामगार सेना जत तालुका व लायन्स क्लबच्या वतीने संचारबंदी काळात अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत. कामगार सेना व लायन्स क्लब कडून जत मधील माऊली हॉस्पिटल चे डाॅ. नितीन पतंगे, जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. शरद पवार,उमा हाॅस्पिटल चे डॉ. रविंद्र आरळी ,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी,माजी तालुका शिवसेना प्रमुख मलकारी पवार यांच्या हस्ते या हाॅस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवथाळी पार्सल वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रिय योजना शिवभोजन योजना राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व तालुकास्तरावर यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून ती कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाच रूपयात ही थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळी हि जत तालुक्यात एस टी कॅन्टीन मध्ये सुरू करण्यात आली अ...